मोदी सरकारने मोठ - मोठी अश्वासने दिली ती पुर्ण केली का? - आ.धीरज देशमुख

मोदी सरकारने मोठ - मोठी अश्वासने दिली ती पुर्ण केली का? - आ.धीरज देशमुख

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

किनगाव : येथे लातूर राखील लोकसथेचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आ.धीरज देशमुख सभेस संबोधित करताना म्हणले की,मोदी सरकारने मोठ - मोठी अश्वासने दिली ती पुर्ण केली का ? मतदारांना विचारले.

देशात विशिष्ट विचारांचे लेक राज्य करत आहेत.भाजप मोदी सरकारने मोठ - मोठी अश्वासने दिली १५ लाख देणार,दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू,गॅस सिलिंडर स्वस्त देवू, सोन्याचे दिवस आणू स्वप्न पूर्ण करू पाच वर्ष निघन गेली हा चुनावी जुमला है असे म्हणत भाजपावर ताषोरे ओढले तर भाजपकडून परत रिंगणात तोच गडी आला आहे त्याला विचारा या सर्व लोकांनी लोकशाहीचा चुराडा केला आहे रयतेची गद्दारी केली तर माफी नाही असे शिवबानी सांगीतले सविधानाचा अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर हा बदल झाला पाहिजे हाताचे बटन हाताने दाबून कॉग्रेसला विजयी करा असे मतदारांना ठणकावून सांगीतले.