या भागात तुळशीच्या लग्नाला ऊसाचं टीपरू मिळत नव्हते - मा. राज्यमंत्री विनायकराव पाटील
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
आज या भागात तुळशीच्या लग्नाला ऊसाचं टीपरू मिळत नव्हते. दोन तिन कारखाने चालतील आसा ऊस विलासराव देशमुख साहेबाच्या आशिर्वादाने या भागात निर्माण झाला आहे.
आमच्या मतदार संघातील आमदारांनी १६ कोटीला कारखाना विकत घेतला; आमचे आमदार २२०० ते २५०० रू भाव देतात. विमा मिळवून दिला म्हणतात कोणाला मिळाला का? आनुदान मिळाले का? कारखान्याचे पैसे तुम्ही देत नाहीत तर शासानाचे पैसे देण्याची दानत तुमच्यात आहे का? असा टोला आमदार बाबासाहेब पाटील यांना माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी प्रचार सभेत लगावला.